मुख्य पान
व्हिडिओ न्यूज
अफलातून...
हटके...
गुड न्यूज
लातूर न्यूज
महत्वाच्या घडामोडी
टवाळकी
व्हिडिओ संग्रह
संपर्क
दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ पाण्याची नासाडी
Video View | Click Here...
थॅंक्स राष्ट्रपती, लातूर होऊ लागलं चकाचक!
Video View | Click Here...
कॉंग्रेस मनपात अपयशी - राष्ट्रवादी
Video View | Click Here...
प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर वरवंटीकरांचं भजन!
Video View | Click Here...
मकरंद सावेंनी घेतली महापौरांची खुर्ची!
Video View | Click Here...
गंजगोलाईत डीपीला आग, वीजपुरवठा बंद
Video View | Click Here...
कारखान्यांनी ७० टक्के फायदा शेतकर्यांना द्यावा - रघुनाथदादा
Video View | Click Here...
जिनिंग बंद पडते, साखर कारखाने कसे चालतात?
Video View | Click Here...
वर्हाडाच्या टेंपोला अपघात, ९ जखमी, ६ लातूरच्या सिव्हिलमध्ये
Video View | Click Here...
काय कमावलं ते अडीच वर्षांनी सांगू - महापौर खानापुरे
Video View | Click Here...
उड्डाण पूल वारंवार खराब होतो कसा?
Video View | Click Here...
५४ बसेसना प्रतिक्षा मुक्त होण्याची!
Video View | Click Here...
अफलातून...
पहा कोंबड्यांची झुंज
Update On 28-Feb-2013 06:46:57
VIEW
इथे येतात हजारो चिमण्या
Update On 28-Feb-2013 05:23:09
VIEW
प्रशांत: घारींचा आशियाना!
Update On 2013-Feb-28 02:37:11
VIEW
हटके...
मोर, लांडोरींचा मुक्त विहार
Update On 28-Mar-2013 05:29:44
VIEW
कोंबडे आणि मुंगुसाचं भांडण
Update On 2013-Mar-1 04:15:03
VIEW
साळुंकीनं केले मुंगुसावर हल्ले
Update On 2013-Mar-1 03:18:33
VIEW
लातूर न्यूज
थॅंक्स राष्ट्रपती, लातूर होऊ लागलं चकाचक!
लातूर दि. २३ मे : लातूर शहरात सध्या जोरदार सफाई मोहीम सुरु आहे. एक तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी लातूरात येत आहेत. या निमित्तानं हे लगीनघाई सुरु आहे. या निमित्ताने सफाई होत आहे ही गोष्ट चांगली आणि स्वागतार्ह असली तरी सफाईत अन्याय होत आहे. शहराच्या पश्चिम
.....Read more
प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर वरवंटीकरांचं भजन!
लातूर दि. २२ मे : लातूरचा कचरा वरवंटी शिवारात टाकू नये, असलेला कचरा बाहेर न्यावा या मागणीसाठी नांदगाव आणि वरवंटी भागातील ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून वरवंटीकरांनी अनेकदा प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे तक्रारीही केल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. याच्या निषेधार्थ आज या
.....Read more
महापौरांच्या अनुपस्थितीत मकरंद सावे जीबीचे अध्यक्ष!
लातूर दि. २२ मे : सरकारनं दिलेल्या अनुदानाचा विनियोग कसा करायचा यासाठी बोलावण्यात आलेल्या मनपाच्या विशेष सभेत आज विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांना काही काळापुरता अध्यक्षपदाचा मान मिळाला. महापौर स्मिता खानापुरे या सभेला २० मिनिटे उशिरा आल्या. या काळात अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मकरंद
.....Read more
गंजगोलाईत डीपीला आग, वीजपुरवठा बंद
लातूर दि. २२ मे (सचिन जगताप, सचिन जवळे) : लातूरच्या बाजाराचा केंद्रबींदू असलेल्या गंजगोलाईत आज सायंकाळी सव्वासातच्या सुमारास डीपीला आग लागली. ही आग २० ते २५ मिनिटं सुरु होती. या आगीमुळं शहरातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. यामुळं ही आग आटोक्यात आणणं शक्य झालं.
.....Read more
महापालिकेत कॉंग्रेस अपयशी, राष्ट्रवादीनं मांडला वर्षाचा लेखाजोखा!
लातूर दि. २२ मे : लातूरच्या महापालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षात कॉंग्रेस अपयशी ठरली. कसलंही विधायक काम मनपातील सत्ताधार्यांना करता आलं नाही, त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले अशी टीका विरोधी पक्ष नेते मकरंद सावे यांनी केली. सावेंसह १४ नगरसेवकांनी आज पत्रकार परिषद घेऊन
.....Read more
जिनिंग मिल, तेल कारखाने बंद पडतात, साखर कारखाने कसे चालतात?
लातूर दि.२२ मे : राज्यातले बहुतांश सहकारी साखर कारखान्यांवर राज्यकर्ते आणि राजकारण्यांची सत्ता आहे. हे कारखाने चांगले चालतात मग राजकारण्यांनीच सुरु केलेल्या सुतगिरण्या आणि तेल गिरण्या का बंद पडतात? असा प्रश्न केला आहे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी. पाटील लातूर आले होते. बंगलोरच्या शेतकरी
.....Read more
साखर कारखान्यांनी उत्पन्नातले ७० टक्के शेतकर्यांना द्यावेत - रघुनाथदादा
लातूर दि. २२ मे : ऊस उत्पादकांसाठी मोठं आंदोलन उभारण्याची हाक शेतकरी संघटनेनं दिली आहे. साखर कारखान्यांनी आपल्या उत्पन्नातले ७० टक्के पैसे शेत्कर्यांना द्यावेत आणि उरलेल्या ३० टक्क्यात कारखाना चालवावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी लातूरच्या पत्रकार परिषदेत केली. सी. रंगराजन समितीनं
.....Read more
आपत्ती निवारणाचा निधी दुष्काळासाठी द्यावा - रघुनाथदादा
लातूर दि. २२ मे : आपत्ती निवारणासाठी आलेला निधी पडून असून तो दुष्काळ निवारणावर खर्च करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. ते लातूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दुष्काळ ही सुद्धा मोठी आपत्ती आहे. आपत्ती निवारणासाठी आलेला २४९६ कोटी रुपयांचा निधी पडून
.....Read more
रेल्वेच्या पत्राने लातूरकरांची पुन्हा निराशा!
लातूर दि. २१ मे : मध्य रेल्वेनं लातूरच्या रेल्वे बचाव संघर्ष समितीला एक पत्र पाठवून ११ मागण्यांबाबत खुलासा केला आहे. लातूर-मुंबई गाडीचा नांदेडपर्यंत विस्तार करु नये या मागणीसाठी मागच्या ०९ मार्च रोजी समितीनं आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी रेल्वेला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं. रेल्वेनं
.....Read more
बेलकुंडजवळ वर्हाडाचा टेंपो उलटला ९ जण जखमी
लातूर दि. २० मे : औसा तालुक्यातील माळुंब्रा येथील लग्न आटोपून करजगावकडे परत निघालेला टेंपो उलटून झालेल्या अपघातात ०९ जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांवर बेलकुंड येथे तर ०६ जणांवर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
दळवी-पवार कुटुंबाचं हे लग्न होतं. करजगावचा मुलगा आणि माळुंब्राची मुलगी
.....Read more
महापौरांनी का घेतली पत्रपरिषद? हतबलतेचं उदात्तीकरण!
लातूर दि. २० मे : महापालिकेनं एक वर्ष पूर्ण केलं. या निमित्तानं मनपाच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन या काळात काय कमावलं याचा लेखाजोखा सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या एकूण सांगण्यात कसलाच दम नवहता. कुठल्याही यशाचा पुरावा नव्हता. केवळ वर्ष मारुन नेलं हेच यातून प्रकट झालं.
.....Read more
पोलिस भरती :८१ जणांनी लेखी परिक्षेकडं फिरवली पाठ, उद्या निकाल
लातूर दि. २० मे : लातूरच्या पोलिस भरतीचा आज शेवटचा टप्पा असून आज लेखी परिक्षा झाली. उद्या सकाळी गुण कळतील आणि संध्याकाळी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
बाभळगाव पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरतीची प्रक्रिया सुरु होती. ७५७ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र होते. त्यापैकी ८१ जणांनी
.....Read more
अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं ३० रोजी अनावरण, बांधकाम कसं करणार?
लातूर दि. २० मे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा नवीन रेणापूर नाका येथे उभारण्यात येत आहे. नाशिकचे सुप्रसिद्ध मूर्तीकार गर्गे यांनी हा ब्रांझचा पुतळा घडवला आहे. या पुतळ्याचं अनावरण ३० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याची किंमत
.....Read more
राष्ट्रपती येताहेत, खड्डे बुजवा, मोकाट जनावरे पकडा, अतिक्रमण हटवा!
लातूर दि. २० मे : विलासरावांच्या काळात लातूर बर्यापैकी स्वच्छ असायचं. ते आधी मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रात मंत्री झाल्यानं ते लातूरात येत आहेत असं कळालं की जिकडं तिकडं स्वच्छता अवतरायची. आता विलासराव नाहीत, त्यांच्यानंतर लातूरला सहसा कुणी बडी मंडळीही येत नाही, पर्यायानं शहराचा चेहरा
.....Read more
बसवराज ठेसे खून प्रकरणातील एका आरोपीला अटक
लातूर दि. १९ मे : लातूरच्या उड्डाण पुलाखाली झालेल्या चाकूहल्ला प्रकरणीतील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला आणि त्याच्यासोबतच्या बॅगला फिर्यादीने ओळखले आहे.
०१ मे म्हणजे महराष्ट्र दिनी रात्री सव्वाआठच्या सुमाराला एमआयडीसीतील स्वस्तिक पंपावरुन रोकड घेऊन येणार्या बसवराज ठेसे यांना लुटण्यात आलं. यात झालेल्या
.....Read more
Back to Top