HOME   व्हिडिओ न्यूज

बघा पाशा पटेलांचं आंदोलन, हरभर्‍याचं यंदाही अवघड

१८ फेब्रुवारी २०१४ ला पाशा पटेल यांनी बाजार समितीत केला होता संताप व्यक्त


लातूर: डाळींचं उत्पादन वाढवा हा पंतप्रधानांनी दिलेला सल्ला शेतकर्‍यांनी अजूनही तसा मनात ठेवलेला दिसतोय. तुरीत फसल्यानंतर आता हरभर्‍याचं वांदं होणार अशी चिन्हं दिसू लागलीत. २०१४ साली असाच प्रसंग आला होता. त्यावेळी आताचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बाजार समितीत आंदोलन केलं होतं. काय म्हणाले होते पाशा पटेल?


Comments

Top