HOME   टॉप स्टोरी

सरकारचा कारभार जनतेला रुचला नाही- आ. अमित देशमुख

देशमुख बंधुंच्या विजयाचा आशियानासमोर जल्लोष, धीरज विश्वास सार्थ करतील!


लातूर: लातूर शहरमधून आ. अमित देशमुख तर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांनी मोठा विजय प्राप्त केला. काल रात्री आशियानासमोर फटाक्यांची मोठी आतषबाजी झाली. लातूर जिल्ह्यात आघाडीला चार जागा मिळाल्या. हे विलासराव देशमुख यांच्या विचारांवरील शिक्कामोर्तब आहे, सामान्यांना महायुतीच्या सरकारचा कारभार रुचला नाही. ग्रामीणमधून धीरज यांना मोठे प्रेम मिळाले. त्यांचा विश्वास धीरज सार्थ करुन दाखवतील अशी ग्वाही आ. अमित देशमुख यांनी दिली.


Comments

Top